मंगळवार, २८ मे, २०१९

पत्रकार मुळी कुटुंबावरील हल्लाप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी पाठविले निवेदन

मुळी कुटुंबावरील हल्लाप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी
मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी पाठविले निवेदन

जिंतूर :- तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्रीव  गृहमंत्री यांना निवेदन पाठवले आहे
           निवेदनात म्हटले आहे की येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी या पत्रकारांच्या कुटुंबावर 26 मे रोजी सकाळी सव्वा तीन वाजता अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला ही बाब तात्काळ लक्षात आले पुढील अनर्थ टळला नसता कुटुंबातील सहा व्यक्ती ज्या घरात झोपल्या होत्या त्या खोलीला अज्ञातांनी आग लावली होती ही गंभीर घटना पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाला हादरा देणारी आहे या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करावी प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना निवेदन पाठविण्यात आले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पी शिवशंकर, जिल्हा पोलीस प्रमुख उपाध्याय कृष्णकांत  उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले आहेत निवेदनावर राजाभाऊ नगरकर ,एम ए  माजिद,विजय चोरडिया, अकबर सिद्दिकी, मंचक देशमुख, नेमिनाथ जैन, गुणीरत्न वाकुडे,शेख अलीम, शेख वाजीद, ज्ञानेश्वर रोकडे गुलाबराव शिंदे, विनोद पाचपिल्ले, शकील अहमद, राहुल वाव्हळे,दिलीप देवकर, रियाज चाऊस, प्रदीप कोकडवार पठाण शहजाद,  विनोद जाधव , रामप्रसाद कंटाळे प्रवीण मुळी,रामदास आढे,   रमेश वाकळे, सचिन रायपत्रीवार,नितीन रोकडे, शंकर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

सोमवार, २७ मे, २०१९

मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे व्दैवार्षिक अधिवेशन यंदा 27 आणि 28 जुलै रोजी नांदेड येथे होणार

मुंबई ( प्रतीनीधी)

मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे व्दैवार्षिक अधिवेशन यंदा 27 आणि 28 जुलै रोजी नांदेड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज मुंबई येथे केली. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनास देशभरातून दोन हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील असा विश्‍वास एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांसाठी वैचारिक मेजवाणी असते.दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात मान्यवरांची विविध विषयांवरची भाषणं,परिसंवाद,मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले असतात.त्यामुळं अधिवेशन केव्हा आणि कोठे होणार याची उत्सुकता देशभरातील मराठी पत्रकारांना कायम लागलेली असते.यावर्षीचे व्दैवार्षिक अधिवेशन ऐतिहासिक नगरी नांदेड येथे घेण्याचे नक्की झाले आहे.1998 मध्ये यापुर्वी परिषदेचे अधिवेशन नांदेडला झाले होते.त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी पुन्हा नांदेडला अधिवेशन होत आहे.अधिवेशन आम्हाला द्यावे अशी विनंती करणारे शिडीॅ,लातूर आणि नांदेड येथील पत्रकार संघाची निमंत्रणं आली होती.त्यापैकी नांदेडचीं विनंती परिषदेच्या 20 मे रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आली.
यापुर्वी अलिकडच्या  काळात परिषदेचे अधिवेशन 2011 मध्ये रायगड जिल्हयात रोहा येथे,2013 मध्ये औरंगाबाद येथे,2015 मध्ये पिंपरी चिंचवड येथे तर 2017 मध्ये शेगावला झाले होते.यावर्षीचे अधिवेशन नांदेडला होत आहे.रस्त,रेल्वे आणि विमानमार्गे नांदेड देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेलेले असल्याने नांदेडला मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगानं लवकरच नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर यांनी दिली.
देशभरातील जास्तीत जास्त पत्रकारांनी अधिवेशनास उपस्थित राहून नांदेडचे अधिवेशन अविस्मरणीय करावे अशी विनंती परिषदेचे मुख्य विश्‍वस्थ एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, कोषाध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव विजयकुमार जोशी, प्रमोद माने, उपाध्यक्ष विजय दगडू, शिवराज काटकर तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर,माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे,परिषद कार्यकारिणी सदस्य रामभाऊ शेवडीकर, प्रसिध्दी प्रतिनिधी सुनिल वाळुंज,शरद काटकर,संतोष स्वामी,अमर राऊत,दिपक भागवत सह अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे..

शनिवार, २५ मे, २०१९

संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने किशोरी मुलींचे 40 जीवन कौशल्य सत्र उत्साहात संपन्न

संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने किशोरी मुलींचे 40 जीवन कौशल्य सत्र उत्साहात संपन्न

पाथरी /प्रतिनिधी:-दिनांक (24 जून)संकप मानव विकास संस्थेच्या वतीने पाथरी तालुक्यातील ३१ गावे व मानवत तालुक्यातील ९ गावे अशा एकूण ४० गावातील किशोरीचे जीवन कौशल्य सत्र घेण्यात आले. या जीवन कौशल्य सत्रामध्ये संकल्प च्या वतीने समुदाय संघटक,अंगणवाडीताई,नर्स,आशाताई यांनी खालील विषयावर मार्गदर्शन केले। त्यात
अनेमिया या आजाराविषयी समज वाढवली,बालविवाह व त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली,किशोरी मुलींनी वयक्तिक स्वच्छता याविषयी  कशी काळजी घ्यायची याची माहिती दिली,बालमजुरी व त्याचे दुष्परिणाम  याविषयी मार्गदर्शन केले.
या जीवन कौशल्य सत्रामध्ये संकल्प संस्थेचे कार्यकर्ते,किशोरी मुली,महिला, गावा-गावतील अंगणवाडी ताई,आशाताई,नर्स,यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता तो या प्रमाणे
किशोरी ७५१,महिला २१४,अंगणवाडी ताई ७४,नर्स ९,
आशाताई ७३,एकूण 1121 सहभागी होते .

या जीवन कौशल्य कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव गावातील किशोरी व महिलांना गावपातळीवर आरोग्य व पोषण च्या बाबतीत सक्षम बनवण्याचे काम संकल्प मानव विकास संस्थेच्या माध्यमातून होत आहे.याबद्दल किशोरी व महिला समाधान व्यक्त करत आहेत हे कौशल्य विकास सत्र संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी प्रमुख मा.सुधाकर क्षीरसागर याच्या मार्ग दर्शनाच्या खाली पार पडत आहे  कौशल्य विकास सत्र यशस्वी करण्यासाठी संकल्पचे  शंकर  होगे सावन जोंधळे,सुरेश  लालझरे,अंकुश कांबळे,सतीश तोडके, वैजेणाथ कसबे,सपना राठोड,प्रतिभा अंभोरे,निशा पंडित,अरुणा आठवले,पूजा गाढे,पूनम गाढे,राणी आवटे,रेशमा शेख यांनी परिश्रम घेतले.

शनिवार, १८ मे, २०१९

पाथरी येथे महाकारुणीक तथागत भगवान बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

पाथरी येथे महाकारुणीक तथागत भगवान बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पाथरी/प्रतीनिधी:पाथरी येथे महाकारुणीक तथाकत भगवान गौत्तम बुध्द यांची जयंती भारतरंत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दि.१८/५/२०१९ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पाथरी शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे दि.१८/५/२०१९ रोजी सकाळी १०:० वा.भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या अध्यक्षते मध्ये मुख्य जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक साळवे सर यांच्या हास्ते तथागत भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार आर्पन करण्यात आला तर पुज्य भंन्ते शरनानंदजी यांच्या हास्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहान करण्यात आले या वेळी उपस्थीत श्रामनेर संघ व भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक साळवे सर यांचा सत्कार अध्यक्ष टि.एम.शेळके,बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे व शामराव ढवळे यांनी केले विचार मंचावर भारिप नेते प्रकाश उजागरे,भारिप नेते शामराव ढवळे,प्र.बु.रिपाई.चे टि.डी.रुमाले,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,पत्रकार भास्कर पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष तथा बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे,पाथरी पोलीस स्टेशनचे पो.नि.शिंदे,पो.उपनिरिक्षक बोधगीरे,पाथरी पोलीस संम्राट कोरडे,पाथरी पोलीस शिरजोशी,डाॅ.अधिकार घुगे,सुनिल ढवळे,रिपाई नेते भास्कर साळवे,आरुन ढवळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे,पत्रकार सिध्दार्थ वाव्हळे,बसपा नेते शैलेश शामकुवर,शामराव गायकवाड,कमलताई उजगरे मॅडम,महिला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,सोनाबाई लांडगे,महिला भारिप ता.अध्यक्षा वाघमारे मॅडम,भारिप नेत्या छाया ढवळे,प्रा.सत्यशिल धनले,राहुल घुगे,डाॅ.मनेरे,डाॅ.आशोक कापुरे,विजय वाकडे,शिवाजी ढवळे,राजेश गोटे,महादेव गायकवाड,कुमार भालेराव,गणेश घोगरे ,आदी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रस्तीवीक सुभाष साळवे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार रधवे सर यांनी केले या वेळी श्रामनेर संघास व उपस्तीत नागरीकांना माजी नगर सेवक आनिल ढवळे यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संजय उजगरे सर,बालाजी मकरंध,बायनाबाई ढवळे,सुनिता धनले,शारदाबाई कांबळे,कामाजी डोंगरे,विश्वनाथ ढवळे,बायनाबाई वाकडे,संतोष ढवळे,रवि डंबाळे,भय्या खरात,प्रताप ढवळे,सुमित खरात,आशिस ढवळे आदीने परीश्रम घेतले या वेळी बौध्द उपासक उपासीका हजारो नागरीक उपस्थीत होते

पाथरी येथे महाकारुणीक तथागत भगवान बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

पाथरी येथे महाकारुणीक तथागत भगवान बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पाथरी/प्रतीनिधी:पाथरी येथे महाकारुणीक तथाकत भगवान गौत्तम बुध्द यांची जयंती भारतरंत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दि.१८/५/२०१९ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पाथरी शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे दि.१८/५/२०१९ रोजी सकाळी १०:० वा.भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या अध्यक्षते मध्ये मुख्य जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक साळवे सर यांच्या हास्ते तथागत भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार आर्पन करण्यात आला तर पुज्य भंन्ते शरनानंदजी यांच्या हास्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहान करण्यात आले या वेळी उपस्थीत श्रामनेर संघ व भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक साळवे सर यांचा सत्कार अध्यक्ष टि.एम.शेळके,बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे व शामराव ढवळे यांनी केले विचार मंचावर भारिप नेते प्रकाश उजागरे,भारिप नेते शामराव ढवळे,प्र.बु.रिपाई.चे टि.डी.रुमाले,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,पत्रकार भास्कर पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष तथा बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे,पाथरी पोलीस स्टेशनचे पो.नि.शिंदे,पो.उपनिरिक्षक बोधगीरे,पाथरी पोलीस संम्राट कोरडे,पाथरी पोलीस शिरजोशी,डाॅ.अधिकार घुगे,सुनिल ढवळे,रिपाई नेते भास्कर साळवे,आरुन ढवळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे,पत्रकार सिध्दार्थ वाव्हळे,बसपा नेते शैलेश शामकुवर,शामराव गायकवाड,कमलताई उजगरे मॅडम,महिला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,सोनाबाई लांडगे,महिला भारिप ता.अध्यक्षा वाघमारे मॅडम,भारिप नेत्या छाया ढवळे,प्रा.सत्यशिल धनले,राहुल घुगे,डाॅ.मनेरे,डाॅ.आशोक कापुरे,विजय वाकडे,शिवाजी ढवळे,राजेश गोटे,महादेव गायकवाड,कुमार भालेराव,गणेश घोगरे ,आदी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रस्तीवीक सुभाष साळवे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार रधवे सर यांनी केले या वेळी श्रामनेर संघास व उपस्तीत नागरीकांना माजी नगर सेवक आनिल ढवळे यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संजय उजगरे सर,बालाजी मकरंध,बायनाबाई ढवळे,सुनिता धनले,शारदाबाई कांबळे,कामाजी डोंगरे,विश्वनाथ ढवळे,बायनाबाई वाकडे,संतोष ढवळे,रवि डंबाळे,भय्या खरात,प्रताप ढवळे,सुमित खरात,आशिस ढवळे आदीने परीश्रम घेतले या वेळी बौध्द उपासक उपासीका हजारो नागरीक उपस्थीत होते

शुक्रवार, १७ मे, २०१९

बुध्दाचे पहिले प्रवचन

बुध्दाचे पहिले प्रवचन

१. सारनाथ येथे आगमन
१. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुध्दाने स्वत:लाच विचारले की, “सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देउ?” त्याला आलारकालाम याची आठवण झाली. बुध्दाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुध्दीमान व बराच शुध्दाचरणी होता.”त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले.

२. नंतर त्याने उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला. परंतु तोही मृत्यू पावला होता.

३. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजन नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असतांना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते.

४. तो स्वत:शीच म्हणाला, “त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले. त्यांनी माझी सेवा केली. त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे?’

५. त्याने त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की, ते सारनाथला इसिपतनच्या मृगदायवनात राहात आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला.

६. त्या पांच जणांनी जेव्हा बुध्द येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला,”मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृध्दीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करत कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये, किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चीवर आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्या साठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देउ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल.” सर्वानी हे मान्य केले.

७. परंतु बुध्द जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुध्दाच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्याचे पात्र घेतले, एकाने त्याचे चीवर सांभाळले, एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले.

८. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते.

९. अशाप्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करु लागले.

२. बुध्दाचे पहिले प्रवचन

१. परस्परांना अभिवादन करुन कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी भगवान बुध्दाला विचारले, “तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुध्दाने नकारात्मक उत्तर दिले.”

२. बुध्द म्हणाला, “जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे.”

३.”एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत.” दुसरा म्हणतो, “सर्व वासना मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत.” हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले.

४. भगवान बुध्द मध्यम मार्ग मानणारे होते- मज्जिम पतिमद- मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.

५. बुध्द परिव्राजकांना म्हणाला, “माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऎहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते. तोपर्यंत सर्व आत्मक्लेष व्यर्थच नाहीत काय?” ते उतरले, “आपण म्हणता ते बरोबर आहे.”

६. “जर तुम्ही आत्मक्लेशाचा मार्गाने आपला कामाग्नी शांत करु शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वत:ला कसे काय जिंकू शकाल?” त्यांनी उत्तर दिले, “आपण म्हणता ते बरोबर आहे.”

७. “जेव्हा तुम्ही स्वत:वर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हांला ऎहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरीक गरजेनुसार तुम्ही खा, प्या.”

८. “सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अध:पतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाही तर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारुपी प्रदीपही प्रज्वलीत राखू शकणार नाही.”

९. ’हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की, माणसाने त्यांचा कधीही अवलंब करु नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या कामतृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषत: विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दु:खकारक, अयोग्य आणि हानिकारक आहे.”

१०. &quo१०. “ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानांत ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे.”

११. त्या पांच परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऎकले. भगवान बुध्दाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की, आपणाला आम्ही सोडून आल्यावार आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुध्दांनी त्यांना सांगितले.

१२. हे ऎकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करुन सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुध्दाला प्रार्थना केली.

१३. भगवान बुध्दाने त्यांची विनंती मान्य केली.

१४. सुरुवातीलाच भगवान बुध्दाने त्याना सांगितले की, आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही.

१५. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे.

१६. बुध्दाने सांगितले की१६. बुध्दाने सांगितले की, आपल्या धम्माचे हे पहिली अधिष्ठान आहे.

१७. मनुष्यप्राणी दु:खात, दैन्यात आणि दारिद्र्यांत राहात आहे हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दु:खाने भरले आहे, आणि जगातून हे दु:ख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही.

१८. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुध्दाच्या धम्माच्या पाया होय.

१९. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे.

२०.”खरोखर, हे परिव्राजक हो! जगातील दु:ख आणि त्या दु:खापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राम्हणांना(धर्मोपदेशकांना) हे समजत नाही ते माझ्या मते, श्रमण आणि ब्रम्हण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखरा अर्थ काय आहे? स्वत:ला श्रेष्ठ समजणा~यांना समजत नाही.”

२१. नंतर परिव्राजकांनी बुध्दाला विचारले, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि दु:ख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख करतो सांगा.”

२२. भगवान बुध्दाने सांगितले की, या धम्मानुसार जर प्रत्येकाने (१) पावित्र्याचा मार्ग अनुसरला (२) सदाचारणाचा मार्ग स्वीकारला आणि (३) शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दु:खाचा निरोध होईल.

२३.आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.

बुधवार, १५ मे, २०१९

लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या

लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या

पाथरी/प्रतीनीधी:पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर येथील एका २४ वर्षीय युवकाने लग्न जमत नसलेच्या कारनाने काल पहाटे गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना उघडकीस आली आसुन पाथरी पोलीसात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे
गेल्या दिवसा मध्ये राज्याच्या चे मुख्यमंत्री यांना एका युवकानी लग्न जमत नाही म्हणुन ईच्छा मरनाची मागनी पत्र लीहुन केल्याची घटना ताजी असतानाच रेनापुर ता.पाथरी जि.परभणी येथील आकाश शिवाजीराव झोडपे वय वर्ष २४ या युवकाने गावातीलच लक्ष्मन टेंगसे यांच्या गावाच्या शेजारील शेताच्या धुर्‍यावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना दि.१५/५/२०१९ रोजी पाहाटे ५:३० च्या आसपास घडल्याची उघडकीस आली आहे आसी खबर पाथरी पोलीसात मयत आकाश झोडपे यांचे बंधु विकाश शिवाजी झोडपे वय २६ वर्ष यांच्या यांनी दिल्या वरुन ए.डी.क्र.१९/१९ कलम १७४ सि.आर.पि.सी.नुसार अकस्मीत मृत्युवची नोंद करण्यात आली आहे
सदर घटनेचा आधीक तपास पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पाथरी पोलीस स्टेशनचे व्ही.डी.वाघमारे हे करत आहे सदर अत्महत्याची खबर सर्व परीसरात कळताच सर्वत्र हळहळ व्याक्त करण्यात येत आहे

लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या

लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या

पाथरी/प्रतीनीधी:पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर येथील एका २४ वर्षीय युवकाने लग्न जमत नसलेच्या कारनाने काल पहाटे गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना उघडकीस आली आसुन पाथरी पोलीसात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे
गेल्या दिवसा मध्ये राज्याच्या चे मुख्यमंत्री यांना एका युवकानी लग्न जमत नाही म्हणुन ईच्छा मरनाची मागनी पत्र लीहुन केल्याची घटना ताजी असतानाच रेनापुर ता.पाथरी जि.परभणी येथील आकाश शिवाजीराव झोडपे वय वर्ष २४ या युवकाने गावातीलच लक्ष्मन टेंगसे यांच्या गावाच्या शेजारील शेताच्या धुर्‍यावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना दि.१५/५/२०१९ रोजी पाहाटे ५:३० च्या आसपास घडल्याची उघडकीस आली आहे आसी खबर पाथरी पोलीसात मयत आकाश झोडपे यांचे बंधु विकाश शिवाजी झोडपे वय २६ वर्ष यांच्या यांनी दिल्या वरुन ए.डी.क्र.१९/१९ कलम १७४ सि.आर.पि.सी.नुसार अकस्मीत मृत्युवची नोंद करण्यात आली आहे
सदर घटनेचा आधीक तपास पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पाथरी पोलीस स्टेशनचे व्ही.डी.वाघमारे हे करत आहे सदर अत्महत्याची खबर सर्व परीसरात कळताच सर्वत्र हळहळ व्याक्त करण्यात येत आहे

लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या

लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या

     पाथरी/प्रतीनीधी:पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर येथील एका २४ वर्षीय युवकाने लग्न जमत नसलेच्या कारनाने काल पहाटे गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना उघडकीस आली आसुन पाथरी पोलीसात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे
गेल्या दिवसा मध्ये राज्याच्या चे मुख्यमंत्री यांना एका युवकानी लग्न जमत नाही म्हणुन ईच्छा मरनाची मागनी पत्र लीहुन केल्याची घटना ताजी असतानाच रेनापुर ता.पाथरी जि.परभणी येथील आकाश शिवाजीराव झोडपे वय वर्ष २४ या युवकाने गावातीलच लक्ष्मन टेंगसे यांच्या गावाच्या शेजारील शेताच्या धुर्‍यावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना दि.१५/५/२०१९ रोजी पाहाटे ५:३० च्या आसपास घडल्याची उघडकीस आली आहे आसी खबर पाथरी पोलीसात मयत आकाश झोडपे यांचे बंधु विकाश शिवाजी झोडपे वय २६ वर्ष यांच्या यांनी दिल्या वरुन ए.डी.क्र.१९/१९ कलम १७४ सि.आर.पि.सी.नुसार अकस्मीत मृत्युवची नोंद करण्यात आली आहे
सदर घटनेचा आधीक तपास पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पाथरी पोलीस स्टेशनचे व्ही.डी.वाघमारे हे करत आहे सदर अत्महत्याची खबर सर्व परीसरात कळताच सर्वत्र हळहळ व्याक्त करण्यात येत आहे

मंगळवार, ७ मे, २०१९

कृष्णा कांबळे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना एन टीव्ही मराठी च्या वतीने पुरस्कार प्रदान


कृष्णा कांबळे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना एन टीव्ही मराठी च्या वतीने पुरस्कार प्रदान


 (दिनांक 5) समाजातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून त्यांच्या अडीअडचणींना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी कृष्णा कांबळे यांनी टीव्ही मराठी न्यूज च्या माध्यमातून पाथरी तालुक्यातील समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचं काम केले आहे त्यानिमित्ताने एन टीव्ही न्युज च्या 17 व्या वर्धापन दिना दिनानिमित्ताने त्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडून आणि त्या समस्या शासनासमोर मांडून न्याय मिळवून देणारे तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे परभणी जिल्ह्यातील बोरगव्हान येथील तरुण पत्रकार कृष्णाजी कांबळे यांनी नावलौकिक मिळवला आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या एन टीव्ही न्यूज मराठी चैनल कडुन  सन्मान करण्यात आला त्यात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक इकबाल शेख,आणि मान्यवरांच्या हस्ते दिनांक 2 मे रोजी अहमदनगर येथे 17 व्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांचा सन्मान चिन्ह,  प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना कृष्णा कांबळे म्हणाले की समाजातील दुःखीकष्टी तसेच विविध बाबतीत वंचित असलेल्या लोकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी सदैव भूमिका असेल आपली  पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही टिकविण्यासाठी त्याचा वापर आम्ही तालुक्यात करतो या करता आलेले विविध अडथळे न जुमानता आपली वाटचाल नेहमीच सुरू ठेवू असे स्पष्ट केले विधायक बाबी समोर आणून भ्रष्टाचारावर प्रहार करून व जनसामान्यांना त्रास देणाऱ्या व  भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ टीव्हीच्या माध्यमातून समाजासमोर आणू असे आपले मनोगत व्यक्त करताना एन टीव्ही मराठी पाथरी  प्रतिनिधी  यांनी आपले मत व्यक्त केले  या कार्यक्रमास एन टीव्ही न्युज मराठीचे मुख्य संपादक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्हा तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

उपचारा दरम्यान मृत्यु पावलेल्या महीलेची ओळख पटेना,नागरीकांनी सहकार्य करण्याचे पोलीसांचे अवाहन

उपचारा दरम्यान मृत्यु पावलेल्या महीलेची ओळख पटेना...

----------------------------------------------------------

नागरीकांनी सहकार्य करण्याचे पोलीसांचे अवाहन

----------------------------------------------------------पाथरी ):-- पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका तीस वर्षीय महीलेचा महीण्या पुर्वी मृत्यु झाला असुन आज पर्यंत त्या महीलेची ओळख पटली नसल्या मुळे पोलीसांनी नागरीकांना ओळख पटवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर वृत असे कि पाथरी शहरातील नविन भाजी मंडी मध्ये एक महीला बेशुध्द अवस्तेत असल्याचे समजताच नागरीकांनी महिलेस शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये दि.३१/३/२०१९ रोजी उपचारासाठी दाखल केले होते. परंतु सदर महीलेचा उपचार चालु असतांनाच मृत्यु झालेचे ग्रामीण रुग्णालया मार्फत पाथरी पोलीसांना कळवले होते या वरुन पाथरी पोलीस स्टेशन चे गणेश शंकरराव गंभिरे हे तातडीने घटनास्थीळी दाखल झाले असता त्या ठिकाणी अंदाजे वय वर्ष 30,रंग सावळा, सडपातळ बांधा, डोक्याचे केस गळलेले, उंची मध्यम अंगावर गुलाबी रंगाचा टाॅप, हिरवा परकर अशा वर्णन सलेल्या एका महीलेचा मृत्यु देह शवच्छादन गृहा मध्ये ठेवण्यात आला होता या वरुन पाथरी पोलीसात ए.डी.क्र.५/१९ कलम १७४ सि.आर.पि.सी नुसार अकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली असुन वरील वर्णनाच्या महीलेची काही माहीती असल्यास पाथरी पोलीस स्टेशन फोन.न. ०२४५१ २५५३३३ मो.८५५४८९७७०३ या क्रमांकावर कळवावे किंवा प्रतेक्ष भेटुन माहीती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे सदर घटनेचा अधीक तपास पो.नि.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस जि.आर.कालापाहाड, जि.एम.वड, जि.एस.शेख हे करत आहेत.

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...