परभणी, दि. 22:- राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वतः शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लोकांची होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंग उडणारा फज्जा लक्षात घेऊन व जिल्ह्यातील सर्व सीमा बंद असून चोर मार्गाने /आडमार्गाने येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्यांचे पथक नेमून अहोरात्र जनजागृतीची मोहीम राबवत आहेत
... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे..
... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा