गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कोरोणा आणी जागतिकीकरणाची दिशा.

कोरोणा आणि जागतिककरणाची दिशा..

- हर्षवर्धन घाटे, नांदेड

सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल
त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा  चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी  पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था  पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या  आर्थिक  नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय  जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी  वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात  अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या  विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार  घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय  अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक  नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था  निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी  भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक  सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच  कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी  शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत  आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.
सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या  या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व  अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी  भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक  दुर्लक्ष  केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे  मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात  डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या  देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट  करावे लागेल तेव्हाच  कुठे ह्या शंका संपुष्टात  येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य  काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा  चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी  पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था  पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या  आर्थिक  नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय  जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी  वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात  अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या  विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार  घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय  अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक  नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था  निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी  भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक  सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच  कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी  शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत  आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...